तलाठी भरती 2023 मराठी + सामान्य ज्ञान 19, 21ऑगस्ट 2023 (1st Shift, 2nd Shift, 3rd Shift) पहा कोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते.

By MPSC Corner

Talathi Bharti Question 19,20,21 august 2023

(1st Shift, 2nd Shift, 3rd Shift.


📕 प्रश्न : कोणत्या राज्यात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उत्तर – सिक्कीम ✅

📕प्रश्न : महात्मा गांधीजींच्या जातीविषयक विचारांना कोणी विरोध केला होता ?

उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

📕प्रश्न : 1888 साली सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

उत्तर : गोपाळ गणेश आगरकर ✅

📕 प्रश्न : पंतप्रधान जनविकास कार्यक्रम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

उत्तर : अल्पसंख्यांक✅

📕प्रश्न : माहितीच्या अधिकारानुसार माहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यास उशीर झाला तर त्याला दिवसाला किती दंड भरावा लागतो ?

उत्तर : 250₹ ✅

📕 प्रश्न : माझी जन्मठेप या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

उत्तर : वि. दा. सावरकर ✅

📕प्रश्न : भारतात ग्रीन फिल्ड विमानतळ किती आहेत ?

उत्तर : 11✅

📕प्रश्न : रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो !

उत्तर : जीवनसत्व अ ‘✅

📕प्रश्न : भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार जात लिंग धर्म व भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे ?

उत्तर : कलम 15 (1)✅

📕प्रश्न : भारतातील घटक राज्यांची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते ?

उत्तर : कलम 2 ✅

📕प्रश्न : बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?

उत्तर : जगन्नाथ शंकर शेठ 1822 साली✅

📕प्रश्न : भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?

उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले (1905 साली)✅

📕प्रश्न : भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो कोणत्या शहरात धावली ?

उत्तर : कोलकत्ता ✅

📕प्रश्न : दूध सागर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर : मांडवी नदी✅

📕प्रश्न : 2011 च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे ?

उत्तर : लक्षद्वीप ✅

📕 प्रश्न : बाल कामगार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?

उत्तर : 23 डिसेंबर 1986 ✅

📕प्रश्न : 2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग
गुणोत्तर आहे ?

उत्तर : केरळ ✅

📕प्रश्न : एल एम सिंघवी समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर : 1986 साली ✅

📕प्रश्न : समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली ?

उत्तर : डॉ बाबासाहेब आंबेडकर✅

📕प्रश्न : भारत देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते ?

उत्तर : हिमाचल प्रदेश ✅

📕 प्रश्न : गीताई हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

उत्तर – विनोबा भावे ✅

📕प्रश्न : सर्वात जास्त प्रथिने असणारी वनस्पती पदार्थ कोणते आहेत ?

उत्तर : डाळी ✅

प्रश्न : ‘स्मृतीचित्र’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

उत्तर : लक्ष्मीबाई टिळक

📕प्रश्न : ‘युगंधर’ या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?

उत्तर : शिवाजी सावंत (मृत्युंजय, छावा) ✅

📕प्रश्न : ‘भिजकी वही’ हा कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ?

उत्तर : अरुण कोल्हटकर✅

📕प्रश्न : ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे✅

📕प्रश्न : भारतीय हवामानाची विषमता खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आढळते ?

उत्तर : दख्खनचा पठार✅

📕प्रश्न : रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणते विटामिन कार्य करते ?

उत्तर : विटामिन K ✅

📕प्रश्न : रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आहे ?

उत्तर – कर्मवीर भाऊराव पाटील ✅

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button